राधानगरीतील जनावरांच्या बाजाराला शेतकरी व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 विजय बकरे राधानगरी येथे बंद असलेला जनावरांचा बाजार अखेर नूतन सरपंच सविता राजाराम भाटळे यांच्या पुढाकरामुळे…

बेकायदेशीर बांधकाम..प्रशासनाचे दुर्लक्ष, उपाेषणाकडे लक्ष- काय निर्णय हाेणार?

काेल्हापूरः गांधीनगर तालुका करवीर (काेल्हापूर) येथे सिटीसर्वे नंबर १६५६ या भूखंडावर इंदरलाल हरिराम पोखरेजा हे बेकायदेशीर…

पत्रव्यवहार केला पण कुणी पाहिलंच नाही… अखेर कुसळेवाडी येथील वारणा डाव्या कालव्यावरील पूल काेसळला

शिराळा (जी.जी.पाटील) शिराळा तालुक्याचा पश्चिम भागातील कुसळेवाडी येथील वारणा डाव्या कालव्यावरील पुल बुधवार दि.१५ रोजी सकाळी…

समन्वय अभावी राजकीय संधी त्यांनी गमावली….ओबीसींच्या नेतृत्वात राष्ट्रीय पॉलिटब्युरो तयार करणार-हेमंत पाटील

बहुजनांसाठी राष्ट्रीय ओबीसी जनसंघाचा विशेष प्रयत्न मुंबई- देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) नेतृत्वात वंचित, शोषित, पीडित आणि उपेक्षितांना राजकीय…

कणेरी मठः १०० कमिट्या पाहताहेत अशी कामं…‘लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’– 50 लाखांचा आकडा हाेईल पार!

‘लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’ कोल्हापूर एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या देण्याच्या आवाहनाला मिळत असलेला…

कणेरी मठः ऐकावं ते नवलच ! देशातील पहिलेच प्रदर्शन..तब्बल ६९ लाखाची बक्षीसे, पहायला विसरू नका गाढवांचे प्रकार

देशी गाय, बैल, अश्व, श्वान, शेळी,बोकडांचे जंगी प्रदर्शन अन् स्पर्धाही तब्बल ६९ लाखाची बक्षीसे,  गाढवांचे देशातील…

एक संधी युवक-युवतींसाठी; आजच वेळ राखून ठेवा 19 फेब्रुवारीला संधी घ्यायचीच– राेजगार मेळाव्याला यायला लागतंय!

कोल्हापूर: येत्या 19 फेब्रुवारी रोजी कागल येथील देवचंद कॉलेज (अर्जुन नगर) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात…

COURT- इथं न्याय मिळताेच…. राष्ट्रीय लाेकअदालत सर्वसामान्यांसाठी संधी!

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने घेणेत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये -33,45,19,817/ रक्कमेची वसुली  कोल्हापूर : राष्ट्रीय विधी सेवा…

कणेरी मठावर पर्यावरण जनजागृतीचे महत्त्वाचे काम-मालोजीराजे छत्रपती

सुमंगलम पंचभूत लोकोत्सवच्या निमित्ताने कणेरी मठावर पर्यावरण जनजागृतीचे अतिशय महत्त्वाचे काम सुरू आहे, याबाबत मठाचे कौतुक…

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, जास्त उत्पादन घ्या- मानसिंगराव नाईक

शिराळा (जी.जी.पाटील) रासायनिक खताच्या होणाऱ्या अतिवापरामुळे शेती दिवसेन दिवस नापीक होऊ लागली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक…