रासायनिक खतांमुळे घरोघरी कॅन्सर; रोखण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढवा – दीपक घंगाळे
विषमुक्त शेती ही काळाची गरज: प्राचार्य प्रोफे. डॉ. सुरेश जाधव पिंपळगाव (बसवंत): कृषीप्रधान भारतात उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून त्याचे गंभीर दुष्परिणाम म्हणजे घरोघरी कॅन्सर…






