एआयमुळे ४० टक्के उत्पादन वाढ आणि २५ टक्के कमी संसाधन वापर शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन नाशिक – कृषीक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवणे आणि संसाधनांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करणे शक्य आहे, असे…






