मुंबई खुल्या तिजोरीसारखी आपल्याला मिळाली अशी भावना सत्ताधाऱ्यांच्या मनात जागृत झालीय…– जयंत पाटील

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मुख्यमंत्र्यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेकांचे ‘कल्याण’ केले… आहेरला निलंबित करा, समिती स्थापन…

दयनीय,हतबल हताश ‘मातोश्री ‘

हातातून पक्ष,चिन्ह व नाव गेलं. गेल्या पन्नासहून वर्ष ज्या ठाकरे नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण फिरत होतं,…

समन्वय अभावी राजकीय संधी त्यांनी गमावली….ओबीसींच्या नेतृत्वात राष्ट्रीय पॉलिटब्युरो तयार करणार-हेमंत पाटील

बहुजनांसाठी राष्ट्रीय ओबीसी जनसंघाचा विशेष प्रयत्न मुंबई- देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) नेतृत्वात वंचित, शोषित, पीडित आणि उपेक्षितांना राजकीय…

शासनाचा आगळा वेगळा उपक्रम…आयटीआय मधील विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदेचे धडे! राज्यात पहिल्यांदाच घडतयं

कार्यशाळेत आली विद्यार्थ्यांच्या संशोधकवृत्तीची प्रचिती मुलूंड आयटीआय येथे पार पडली डक्सलेजीस संस्थेची कार्यशाळा मुंबई- “चहाच्या कपाला…

परस्परांत समन्वय ठेवावा…भाविकांना सर्वाेत्तम सुविधा द्याव्यात!पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करावा- प्रवीण दराडे

पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव दराडे यांच्याकडून सुमंगल पंचमहाभूत महोत्सव होणाऱ्या जागेची पाहणी कोल्हापूर : श्री क्षेत्र…

१० वर्षांत लोकसंख्या दुपटीने, मुंबईसह उपनगरांत २१ लाख कर्नाटक नागरिक- मराठी भाषकांना आपल्या हक्काच्या राज्यात परतायचे

नागपूरः मुंबई विद्यापीठातील कन्नड विभागाच्या प्रमुख प्रा.जी. एन. उपाध्ये यांच्या मते, २०११ च्या जनगणनेप्रमाणे तेव्हा मुंबईत…