मुंबई- विदर्भ व मराठवाडा या विभागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. यावर ठोस उपाय शोधण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पुढाकार घेत मराठवाड्यातील 16 लाख शेतकरी कुटुंबीयांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण केले होते. महसूल कर्मचाऱ्यांची त्यासाठी मदत घेण्यात आली होती. सुमारे सात महिने हे सर्वेक्षण चालले.
![]() |
मात्र या अहवालानंतर शासन खडबडून जागे झाले असले तरी, या नंतर राजकीय, सामाजिक प्रतिक्रियांमधून हा अहवाल ढवळून निघाला आहे. यावर अनेक मतमतांतर व टिकाटिप्पणी करण्याबराेबरच यावर नेमके उपाय काय यावर देखिल सविस्तर बाेलले जात आहेत. दररम्यान, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याची गांभिर्याने दखल घेतली आहे.
या बातम्या देखिल अधिक वाचल्या गेल्या.. ब्लू लिंक ओपन करा… पहा..
https://positivewatch.in/if-you-have-to-transport-heavy-goods-do-it-regularly-obey-the-speed-limit/
व्हिडिओ पहा!…मी आडवा झालो; मलाच माझी वाटे लाज! आता जबाबदारी कोणाची.. https://positivewatch.in/i-am-a-traffic-branch-guide-giving-your-own-direction/
आता उभे करणार कोण! वाचा मनोगत सविस्तर
![]() |
![]() |