संविधाना बरोबर मतदाराचे महत्त्व कमी करण्याचा भाजपच्या राज्यकर्त्यांचा डाव.———-राज्य प्रवक्ते संतोष पाटील. सांगली: विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास करून संविधान मसुदा तयार केला व तो मसुदा 26 नोव्हेंबर 1949 ला राष्ट्रपतीकडे सादर केला तोच दिवस म्हणजे संविधान दिन होय. या आजच्या दिवशी आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहारअर्पण करून अभिवादन केले व 26/11 या संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.या वेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमा समोर माहिती दिली की, या आजच्या दिवशी म्हणजेच 26/11/1949 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष व देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान मसुदा सादर केला. 26 जानेवारी 1950 ला त्याची अंमलबजावणी झाली. हा दिवस देशातील काही संघटनांना विशिष्ट काही समाजातील व्यक्तींना व विशेष करून जातीवादी भारतीय जनता पार्टीला एका मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने ही घटना लिहिली हे मान्यच नाही व काही पक्षातील लोकांना या संविधान दिनाचे महत्त्व कमी करण्यासाठी व देशातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेले बॉम्बस्फोटातील काही लोकांना वाचवण्यासाठी एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांना मारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्या वेळचे अध्यक्ष अजित डोवाल यांच्या माध्यमातून 26/11/2008 ला मुंबईवर संविधान दिना दिवशीच मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणला व त्यात ते यशस्वी झाले.
यावेळेला सर्वांनी घोषणा देऊन बाबासाहेबांनी दिलेल्या पवित्र मताचा अधिकार वाचवण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आणि इथून पुढे बॅलेट पेपर वरच मतदान करायचीअशी शपथ घेतली. |