नागांव कडकडीत बंद; आरोपींना फाशीची मागणी

नागांव( TEAM WATCH)/ रुपेश आठवले शिरोली पुलाची येथे घडलेल्या कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील…

गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश – नवीद मुश्रीफ

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका… मुंबई – सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी…

केडीसीसी बँक पी. एम. सूर्यघर प्रकल्पांसाठी करणार कर्जपुरवठा एक ते तीन किलोवॅट घरगुती ग्राहकांचा समावेश – मंत्री हसन मुश्रीफ

अल्प व्याजदरात संपूर्ण जिल्हाभर योजना प्रभावीपणे राबविणार संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा…

प्रज्ञा अकॅडमीचा घवघवीत यश — पोलीस भरतीत 17 विद्यार्थी उत्तीर्ण; सत्कार सोहळा उत्साहात

गेल्या 14 वर्षांपासून प्रज्ञा फाऊंडेशन आणि नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार रत्नागिरी –…

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी

‘एज्युकेशन वर्ल्ड’च्या इंडिया हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये देदीप्यमान कामगिरी – नवी दिल्लीतील कार्यक्रमात विद्यापीठाचा सन्मान कोल्हापूर, प्रतिनिधी…

स्पर्धेबरोबरच सर्जनशीलता जपणे महत्वाचे – डॉ. रितुराज पाटील

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘हॅकॅत्सोव’ संपन्न  कोल्हापूर – केवळ स्पर्धेत पुढे जाण्याचा…

हातकणंगले तालुक्यात महसूल कर्मचाऱ्यांचा संप; नागरिकांचे कामकाज ठप्प

महसूल कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्यांची मोठी गैरसोय हातकणंगले, प्रतिनिधी – तालुक्यात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी…

अकीवाट–खिद्रापूर–कुरुंदवाड बस सेवा बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय वाढली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना शिरोळ तालुक्याच्या वतीने कुरुंदवाड आगार प्रमुख सय्यद मॅडम यांना निवेदन…

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मुंबई – राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची…

पुस्तक : मानवी भावना, ज्ञान आणि संस्कृतीच्या संवादाचे प्रभावी माध्यम

‘पुस्तक हा माणसाचा सर्वात जवळचा आणि प्रामाणिक मित्र असतो’, हे वचन आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत.…