भविष्यात मुंबईसारखी शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता- डॉ. अनिल कुलकर्णी

कोल्हापूर: तापमानवाढीमुळे भविष्यात मुंबईसारखी शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तापमानवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी हरीतवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी…