राज्य सरकारने इतर समाजाप्रमाणे कलार समाजातील युवकांसाठी विकास योजना अमलात आणावी 

राज्यात दिवसेंदिवस शिक्षणाचा अवाढव्य खर्च वाढलेला आहे.त्याचप्रमाणे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर रोजगाराकरीता युवकांना कडवी झुंज द्यावी लागते…