रेशीम शेती हा अर्थव्यवस्थेला गती देणारा प्रकल्प – जिल्हाधिकारी अमोल येडगे

एकरी तीन ते चार लाख उत्पन्न, रेशीम शेतीसाठी जिल्ह्यात आता तीन हजार एकरचे उद्दिष्ट कोल्हापूर –…

हुमणी कीड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण मोहिमेचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

कृषी विभागाकडून कीड नियंत्रणासाठी मंडळस्तरावर नाविन्यपूर्ण स्पर्धा व उपाययोजनांचे आयोजन… शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे…

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्र अधिक कार्यक्षम बनेल – डॉ. संतोष भावे

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये कार्यशाळा कोल्हापूर – कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (ए.आय.) मनुष्यबळ व्यवस्थापन…

श्री आनंदराव आबिटकर डिप्लोमा इंजीनियरिंग कॉलेजला AICTE नवी दिल्ली यांची मंजुरी – अर्जुन आबिटकर 

दर्जेदार शैक्षणिक सोयी सुविधा देणाऱ्या डिप्लोमा इंजीनियरिंग कॉलेजची सुरुवात गारगोटी प्रतिनिधी – युवा ग्रामीण विकास संस्था…

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

महिला मेळाव्यात बचत गटांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध योजनांमधून २४.५ कोटी रुपयांचे कर्ज आणि अनुदान…

मातंग समाज हा बौद्धांचा छोटा भाऊ…सत्ताधारी लोक आपल्याकडे येणार नाही

मातंग समाज न्याय हक्क परिषदेला कोल्हापुरात प्रतिसाद शिरोली-(रुपेश आठवले):कोल्हापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षातर्फे …

कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील – मुरलीधर मोहोळ

नवीन एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, अग्निशमन केंद्र, व्हीआयपी आरक्षित कक्ष तसेच कोल्हापूर-नागपूर विमानसेवेचा शुभारंभ कोल्हापूर –…

डी. वाय. पाटील विद्यानिकेतनचा दहावी सीबीएसईचा शंभर टक्के निकाल

१०० टक्के निकालाची परंपरा कायम कोल्हापूर – साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतन सीबीएसई दहावी परीक्षेचा…

मंदिराच्या संवर्धनासह भाविकांच्या सोयीची कामे प्राधान्याने करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्हाधिकारी कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामकाजबाबतचा आढावा कोल्हापूर – जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व…

शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तातडीने तयार करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

सुशोभीरणाासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची कार्यवाही करावी कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पन्हाळा महत्त्वाचा किल्ला…